Thursday, 8 May 2014


।। श्री ।।


प्रपंच सुखे करावा । परी कांहीं  परमार्थ वाढवावा ।।
परमार्थ अवघाचि  बुडवावा । हे विहित नव्हे ।।

                                                                          - समर्थ रामदास                   


।। सुस्वागतं ।।

भारतीय ऋषींनी आणि संतांनी दैनंदिन जीवना मध्ये शांती आणि  समाधान मिळण्यासाठी ईश्वरोपासेनेचा विपुल साहित्य लिहून ठेवलेले आहे . हे महान साहित्य आज विविध भाषामधून आणि विविध ग्रंथां द्वारे सर्वत्र उपलब्ध आहे .  परंतु आजच्या संगणक युगात हे वांङमय संकेत स्थळाच्या माध्यमातून सर्वत्र पोहोचवण्याचा हा एक प्रयत्न. 





No comments:

Post a Comment