भारतीय ऋषींनी आणि संतांनी दैनंदिन जीवना मध्ये शांती आणि समाधान मिळण्यासाठी ईश्वरोपासेनेचा विपुल साहित्य लिहून ठेवलेले आहे . हे महान साहित्य आज विविध भाषामधून आणि विविध ग्रंथां द्वारे सर्वत्र उपलब्ध आहे . परंतु आजच्या संगणक युगात हे वांङमय संकेत स्थळाच्या माध्यमातून सर्वत्र पोहोचवण्याचा हा एक प्रयत्न.
No comments:
Post a Comment